google.com, pub-4617457846989927, DIRECT, f08c47fec0942fa0 Learn to enjoy every minute of your life.Only I can change my life.: ग्रामपंचायत ताब्यात आली पाहिजे

Wednesday, September 14, 2016

ग्रामपंचायत ताब्यात आली पाहिजे

सरपंच च्या घरी एकदा 2 मित्र भेटायला आले.........
सरपंचानी बंदुक काढून हवेत 2दा गोळीबार केला.....
मित्र : काही चुकलं का सरपंच आमचं...........
सरपंच: नाही रे मित्रा,चौकातल्या हॉटेलमधे 2 चहा सांगितले.....
🐅सरपंच्याचा नादच खुळा.🐅

भाऊ,जोक इथंच नाही संपला.....









चौकातल्या हॉटेल वाल्याने 4 तोफांचे बार काढले...

मित्र- हे काय होतं सरपंच?

सरपंच(शर्मिंदा होऊन)- पहिल्यांदा आधीची उधारी जमा करा म्हणतोय .. 😜😜😜  


भाऊ,जोक इथंबी नाही संपला.....














नंतर सरपंच बंदुकीच्या 7 गोळया न्  12 तोफांचे बार उडवतो ....

मित्र पुन्हा विचारतो - हे काय होतं, सरपंच?





सरपंच म्हणतात, त्याला आठवण करून देत होतो की तुझा 7/12 माझ्याकडं गहाण आहे, हे विसरलास का ??

आणि 5 च मिनिटात चहा सोबत भजी पण आली ....😜😜

💣सरपंच्याचा नाद नाय करायचा🔫
🔫🔫🔫🔫💣💣💣 आयुष्य फार सुंदर आहे.

फ़क्त ग्रामपंचायत ताब्यात आली पाहिजे
😜😜😂😂😂

No comments:

Post a Comment

रामायण

रामायण दशरथ की तीन पत्नियाँ – कौशल्या, सुमित्रा , कैकेयी दशरथ के चार पुत्र – राम,लक्ष्मण,भरत,शत्रुघ्न दशरथ: राम के पिता और कौशल के राजा कौशल...