Tuesday, December 31, 2019

Confidence

In doing each work you need confidence. Confident person makes their work easily and if it's less or over both is dangerous. Confidence comes with experience, knowledge, study, talent. Achievement and goals are focus by confidence. Life makes easy to live with full strength. 

आठवण

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाचच खुप वर्षांनी आठवली!
शाळा तर कधीचीच संपलीय, पण,
परीक्षेची धडधड मात्रं तशीच राहीलीय!!

"शब्दांचे अर्थ लिहा" म्हटल्यावर,
अचूक अर्थ आठवायचेत!
आता अर्थही बदललेत आणि,
शब्दही अनोळखी झालेत!!

"समानार्थी, विरुद्धार्थी शब्द",
गुण हमखास मिळायचेत!
आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत,
अन अर्थांचे अनर्थ झालेत!!

"गाळलेल्या जागा भरा",
हा प्रश्नं पैकीच्या पैकी गुण देणारा!
प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच,
गाळलेल्या जागा भरल्यात!
आयुष्यातल्या काही जागा मात्रं,
आजही रिकाम्याच राहील्यात!!

पेपरातल्या "जोड्या जुळवा",
क्षणार्धात जुळायच्यात!
पण नात्यांच्या जोड्या,
कधी जुळल्यात,तर कधी,
जुळता जुळता फसल्यात!

"एका वाक्यातल्या उत्तरा"नं पाच मिनिटात,
पाच गुण मिळवून दिलेत!
आयुष्यातले काही सोप्पे प्रश्नं,
आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,
एकाच जागी...उत्तराची वाट बघत..

"संदर्भासहीत स्पष्टीकरण" लिहिताच,
पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच!
आता स्पष्टीकरण देता देता,
बरेचसे संदर्भ मागे पडलेत!!

"कवितेच्या ओळी पुर्ण" करणं,
अगदी आवडता प्रश्नं!
आजही शोध सुरु आहे,
कवितेच्या सुंदर ओळींचा!
एका चालीत, एका सुरात गाताना,
मिळेल कधीतरी, पुर्णत्वं आयुष्याला!!

"निबंध लिहा", किंवा "गोष्टं लिहा",
पाचापैकी तीन गुण देणारच देणार!
आता कितीही कल्पना लढवा,
किंवा, म्हणींवरुन गोष्ट तयार करा,
पण त्याचा विस्तार मात्रं नियतीच ठरवणार!!

तेंव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो!
काही प्रश्नं "option" ला ही टाकायचो!
आता परीक्षा आधीच द्यावी लागते,
अभ्यासक्रम मात्रं नंतर कळतो!!
आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,
आणि कुठलाच प्रश्नं ऐच्छिक नसतो!!

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाच खुप वर्षांनी आठवली...
तेंव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली!!

Calendar of 2020

One page calender 2020

Hindi thoughts messages

हालात सिखाते है बाते सुनना और सहना
वरना हर शख़्स फ़ितरत से बादशाह ही होता है। 



जिस झूठ पर आपने भरोसा किया.....वही आपका सत्य होता है !


वक्त उतना ही देना चाहिए किसी को जितनी जरूरत हो..... वरना...ना आपकी कदर होती है,ना आपके वक्त की..!


जिन्दगी का बहुत बडा रहस्य है की,हम जानते है हम किसके लिए जी रहे है...लेकिन ये कभी नहीं जान पाते,की हमारे लिए कौन जी रहा है !!


"छाते"और "दिमाग" की उपयोगिता तभी है जब दोनों खुले हों...वरना दोनों बोझ ही है...!!


"निंदा" से घबराकर अपने "लक्ष्य" को ना छोड़े क्योंकि "लक्ष्य" मिलते ही निंदा करने वालों की "राय" बदल जाती है...


गलती कबूल करने और गुनाह छोड़ने में कभी देर ना करें......!क्योकिं
सफर जितना लम्बा होगा
वापसी उतनी मुश्किल हो जायेगी...!!

ज़िंदगी ऐसे जियो की ख़ुद को पसंद आ जाए.....
दुनिया वालों की पसंद तो पल भर में बदलती हैं.!!!

कभी पत्थर की ठोकर से भी आती नहीं खरोंच.....कभी एक ज़रा सी बात से इन्सान बिखर जाता है.


जब जज़्बात दिमाग को शिकस्त देने लगे.....तब सब कुछ हालात पर छोड़ देना चाहिए!


एक मैं हूँ,ख़ुद को न समझ पाया आज तक.....
एक दुनिया है मेरे बारे में न जाने क्या क्या समझ गयी.....



रिश्तों को गलतियां उतना कमजोर नहीं करती.....
जितना कि गलतफहमियां कर देती हैं.



भीड़ में सब लोग अच्छे नहीं होते, और अच्छे लोगों की
भीड़ नहीं होती.


किताबों की अहमियत अपनी जगह है,पर.....सबक वही याद रहता है जो जिंदगी, वक़्त और लोग सिखाते है....



संघर्ष के समय कोई नजदीक नहीं आता.....और..
सफलता के बाद किसी को आमंत्रित नहीं करना पड़ता.....



मुश्किलें केवल बहतरीन लोगों के हिस्से में ही आती हैं .....
क्यूंकि वो लोग ही उसे बेहतरीन तरीके से अंजाम देने की ताकत रखते हैं ।



अच्छा ज़रूर बनें मगर.....साबित करने की कोशिश ना करें.


चर्चा और आरोप.....ये दो चीजें.....
सिर्फ सफल व्यक्ति  के भाग्य  में होती है.


ख़ुद की समझदारी भी अहमियत रखती है,
वरना अर्जुन और दुर्योधन के गुरू तो एक ही थे.


Marathi thoughts messages for good morning

*प्रेम असं दयावं....*
*की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी....*
*मैत्री अशी असावी...*
*की स्वाता:च भान नसावं...!!!*
*आयुष्य असं जगावं*
*की मृत्युनेही म्हणावं......*
*तू जग अजुन ,मी येईन नंतर...!!!*



*चूक नसतानासुध्दा निव्वळ वाद टाळण्याकरिता मागितलेली माफी, जीवनातील संयमाचं एक मोठं उदाहरण ठरतं..!*
*जीवनात संयम राखला तर आपले अस्तिव कुणीच संपवू शकत नाही..!!*
               

*परमेश्वर सर्वांभुती आहे... फक्त तो आहे याची आठवण प्रत्येक कृती करताना  ठेवली तर चांगल आणि फक्त चांगलच कर्म घडेल..*
  *शुभ सकाळ*

Quotes by Ratan Tata

Quotes by Ratan Tata :

1. Ups and downs in life are very important to keep us going, because a straight line even in an E.C.G means we are not alive.

2. Take the stones people throw at you. And use them to build a monument.

3. I don't believe in taking right decisions. I take decisions and then make them right.

4. If you want to walk fast, walk alone. But if you want to walk far, walk together.

5. I don't believe in taking right decisions, I take decisions and make them right.

6. Power and wealth are not two of my main stakes.

7. None can destroy iron, but its own rust can. Likewise none can destroy a person but his own mindset can.

8. The day I am not able to fly will be a sad day for me.

9. Don't be serious, enjoy life as it comes.

Study quotes:

Study quotes: 

1. "We do not need to proselytise either by our speech or by our writing. We can only do so really with our lives. Let our lives be open books for all to study." - - Mahatma Gandhi

2. "Japan's very interesting. Some people think it copies things. I don't think that anymore. I think what they do is reinvent things. They will get something that's already been invented and study it until they thoroughly understand it. In some cases, they understand it better than the original inventor." --Steve Jobs

3. "The study of mathematics, like the Nile, begins in minuteness but ends in magnificence." - - Charles Caleb Colton

4. "To know oneself is to study oneself in action with another person." - - Bruce Lee

Practice questions asked in bank exam

 Here are practice questions for bank exams, covering various topics, along with answers: